Wednesday, July 20, 2022

नामांतर झाले पण आता पुढे काय?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाता जाता औरंगाबादचे 'संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामकरण केले. यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' नामकरणाचा प्रस्ताव पुन्हा एकदा मंजूर केला यामुळे गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न एकदाचा सुटला असे म्हणले तर वावगे ठरणार नाही, याचा आनंद असला तरी ज्या मुद्द्यावरून गेली अनेक वर्षे राजकारण्यांनी आपली पोळी भाजली एकदाचा तो मुद्दा बाजूला गेला, याचाही आनंद सर्वसामान्य नागरिकांना झाला असावा.‌ एकदाचे नामांतर झाले पण आता पुढे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. कारण औरंगाबाद शहराचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न नामांतर झाल्यावरही प्रलंबितच राहतील. मग नामांतर करून नेमके साध्य झाले तरी काय ? असाही प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत असेल.‌ जशी एखाद्या माणसाची ओळख आपल्या नावाने नाही तर आपल्या कर्तुत्वाने होते. तशीच एखाद्या शहराची ओळख ही त्याच्या नावाने नव्हे तर त्या ठिकाणी असणाऱ्या सोयी सुविधांनी निर्माण होते असे माझे वैयक्तिक मत आहे. आता एकदाचे नामकरण झाले, किमान आता तरी सर्व राजकीय नेते, पुढारी या विषयाला बाजूला ठेवून विकासाकडे लक्ष देतील का असा सवाल उपस्थित होत आहे. 

औरंगाबाद शहराचे नामकरण 'छत्रपती संभाजीनगर' असे करून अस्मितेचे व भावनेचे राजकारण करू पाहणारे सेना व भाजप, तसेच या नामांतराला विरोध करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मोर्चे काढून आपले शक्ती प्रदर्शन करणारे एमआयएम सारखे पक्ष यांच्या प्रवृत्ती सारख्याच आहेत. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून भावनिक मुद्दे उकळून काढून आपली व्होट बँक मजबूत करणे हेच सध्या सुरू आहे. दुर्दैवाने वर्तमानापेक्षा इतिहासात रमणे अधिक पसंत करणारा आपला 'इतिहासजीवी' समाज अशा प्रकारच्या राजकारणाला सहज बळी पडतो व मूलभूत प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. यामुळे समाजाचीच हानी होते ही साधी गोष्ट देखील नागरिकांच्या मनात येत नाही. जागतिक वारसा लाभलेला जिल्हा तसेच राज्याची पर्यटन राजधानी अशी ख्याती मिळवलेल्या औरंगाबाद शहरात आजही अनेक मूलभूत समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. हाकेच्या अंतरावर जायकवाडी धरण असतानाही स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी शहरातील नागरिकांना दररोज पिण्याचे पाणी पुरवू शकले नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील रस्त्यांची अवस्था आजही बिकटच आहे. औरंगाबाद जिल्हा आजही शैक्षणिक दृष्ट्या मागासलेलाच आहे शहरात अथवा जिल्ह्यात एकही राष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक संस्था नाही. आयआयएम सारखी व्यवस्थापन क्षेत्रातील महत्त्वाची संस्था औरंगाबाद शहरासाठी मंजूर होऊन केवळ लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे तत्कालीन युती सरकारच्या काळात नागपूरला पळवली गेली. अलीकडच्या काळातही क्रीडा विद्यापीठ मंजूर झाले होते. परंतु, आपल्याला सुविधांपेक्षा नामांतराचा रस असल्याचे येथील लोकप्रतिनिधींनी दाखवून दिले आणि त्याचाच परिणाम म्हणजे ते क्रीडा विद्यापीठही पुण्याला पळवण्यात आले. केंद्रातील मोदी सरकारच्या महत्त्वकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पात औरंगाबाद शहराचा समावेश असला तरी येथील प्रशासन मात्र अद्यापही स्मार्ट झालेले दिसत नाही. जेणेकरून शहराला स्मार्ट म्हणावे असे एकही काम शहरात झालेले दिसत नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मनपा प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी शंभर स्मार्ट बस खरेदी तर केल्या परंतु, अद्यापही त्या सर्व शंभर बस रस्त्यावर कशा चालव्यात याचे नियोजन तीन वर्षात करणे प्रशासनाला जमलेले नाही. याचा परिणाम म्हणून बहुतांश स्मार्ट बस मुकुंदवाडी आगारात धुळखात उभे आहेत. यासारख्या अनेक मूलभूत समस्या शहर व जिल्ह्यात प्रलंबित असताना सरकार मात्र नामांतरासारख्या भावनिक राजकारणात व्यस्त आहे आणि दुर्दैव म्हणजे बहुसंख्या नागरिकही या राजकीय प्रयोगाचा एक भाग होण्यात आपल्याला धन्य मानत आहेत. शहराचे नामांतर झाले म्हणून रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करणारे आणि नामांतराच्या विरोधात मोर्चे काढून निषेध करणारे मात्र गेल्या अनेक वर्षात प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्न तसेच इतर समस्यांविरोधात कधीच रस्त्यावर उतरले नाहीत. या सर्व मंडळींनी शहराचे नामांतर झाले पण आता पुढे काय ? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे... 

Wednesday, July 13, 2022

जसप्रीत बुमराह की गेंदबाजी के सामने इंग्लैंड की बल्लेबाज हुए ढेर


भारतीय टीम ने इंग्लैंड के खिलाफ वनडे सीरीज में जीत के साथ आगाज किया है। पहले एकदिवसीय मैच में भारतीय टीम ने इंग्लैंड को 10 विकेट से हराते हुए तीन मैचों की सीरीज में 1-0 से बढ़त हासिल कर ली। पहले खेलते हुए इंग्लैंड की टीम 25.2 ओवर में 110 रन पर आउट हो गई। जवाब में खेलते हुए भारत ने 18.4 ओवर में बिना विकेट गंवाए 114 रन बनाकर मैच अपने नाम कर लिया। 

टॉस हारकर पहले खेलते हुए इंग्लैंड की शुरुआत बेहद खराब रही। ओपनर बल्लेबाज जेसन रॉय बिना खाता खोले आउट हो गए। उनको बुमराह ने पवेलियन भेज दिया। इसके बाद जो रूट और बेन स्टोक्स भी खाता नहीं खोल पाए। दोनों को बुमराह और शमी ने आउट किया। बुमराह यहीं नहीं रुके और बेयरस्टो के अलावा लिविंगस्टोन को भी आउट कर दिया। बेयरस्टो ने 7 रन बनाए। लिविंगस्टोन खाता नहीं खोल पाए। जोस बटलर कुछ देर टिके लेकिन वह भी 30 रन बनाकर शमी का शिकार हो गए। बुमराह ने अपना पांचवां शिकार ब्रेडन कार्स को बनाया। वह 15 रन बनाकर आउट हुए, अंतिम विकेट के रूप में डेविड विली आउट हुए, उनको 21 रन पर बुमराह ने आउट किया। इस तरह इंग्लिश टीम 25.2 ओवर में 110 रन बनाकर आउट हो गई। बुमराह ने 19 रन देकर 6 विकेट झटके। शमी ने 3 और प्रसिद्ध कृष्णा ने 1 विकेट झटका।जवाब में खेलते हुए भारतीय ओपनर रोहित शर्मा और शिखर धवन ने धाकड़ बैटिंग की। दोनों ने इंग्लैंड के गेंदबाजों का सहजता से सामना किया। रोहित शर्मा आक्रामक मूड में दिखाई दिए। उन्होंने नियमित अंतराल पर गेंदों को सीमा रेखा से बाहर भेजा और अपना 45वां वनडे अर्धशतक पूरा किया। वह 58 गेंदों में 6 चौकों और 5 छक्कों के साथ 76 रन बनाकर नाबाद रहे। धवन 31 रन बनाकर नाबाद रहे। भारत ने 18.4 ओवर में बिना विकेट गंवाए 114 रन बनाकर मैच जीत लिया।

पहले एकदिवसीय मुकाबलेमे बांगलादेशने वेस्ट इंडिज को हराया

पहले एकदिवसीय मुकाबलेमे बांगलादेशने वेस्ट इंडिज को हराया

बांग्लादेश ने गुयाना में खेले गए पहले वनडे मुकाबले में वेस्टइंडीज को 6 विकेट से हरा दिया। बारिश की वजह से मुकाबला 41-41 ओवरों का हुआ। पहले बल्लेबाजी करते हुए वेस्टइंडीज की टीम 9 विकेट खोकर सिर्फ 149 रन ही बना पाई। जवाब में बांग्लादेश ने इस टार्गेट को केवल 4 विकेट खोकर 31.5 ओवर में ही हासिल कर लिया और सीरीज में 1-0 की बढ़त बना ली है। 

बांग्लादेश के कप्तान तमीम इकबाल ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया जो बिल्कुल सही साबित हुआ। पहले बैटिंग करने उतरी वेस्टइंडीज की शुरूआत अच्छी नहीं रही। महज 1 रन के स्कोर पर ही शाई होप के रूप में उन्हें बड़ा झटका लग गया। वो अपना खाता भी नहीं खोल पाए। 
इसके बाद काइले मेयर्स 10 और ब्रेंडन किंग 8 रन बनाकर आउट हो गए। वहीं कप्तान निकोलस पूरन भी बड़ी पारी नहीं खेल पाए 18 रन बनाकर चलते बने। टॉप ऑर्डर में शामराह ब्रूक्स ने 66 गेंद पर 33 रन बनाए। इसके अलावा निचले क्रम में एंडरसन फिलिप्स ने नाबाद 21 और जायडन सील्स ने नाबाद 16 रन बनाकर टीम को लड़ने लायक स्कोर तक पहुंचाया। बांग्लादेश के लिए शोरीफुल इस्लाम ने 4 और मेहदी हसन ने 3 विकेट लिए।टार्गेट का पीछा करने उतरी बांग्लादेश की शुरूआत भी अच्छी नहीं रही और सलामी बल्लेबाज लिटन दास केवल 1 रन बनाकर आउट हो गए। इसके बाद कप्तान तमीम इकबाल और नजमुल हुसैन शंटो के बीच 40 रनों की साझेदारी हुई। तमीम ने 33 और नजमुल ने 37 रन बनाए। इसके बाद महमदुल्लाह ने 69 गेंद पर नाबाद 41 रन बनाकर टीम को जीत दिला दी। नूरुल हसन ने भी नाबाद 20 रन बनाए।

147 वर्षांचं झालं कसोटी क्रिकेट...

Happy Birthday Test Cricket: 15 मार्च हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात खूप खास आहे. 147 वर्षांपूर्वी म्हणजेच 1877 मध्ये आजच्याच दिवशी कसोटी क्र...